"आठवण"
स्मृती विस्मृतीत जात नाहीत ,
ते निरागस क्षण नजरेआड होत नाहीत ,
त्या क्षणांतून प्रेरणा घ्यायची असते मला ,
मात्र भावनांची झालर दूर होत नाही .......
आठवणी त्रास देतात .....
आठवणी त्रास देतात .....
स्मृती विस्मृतीत जात नाहीत ,
ते निरागस क्षण नजरेआड होत नाहीत ,
त्या क्षणांतून प्रेरणा घ्यायची असते मला ,
मात्र भावनांची झालर दूर होत नाही .......
आठवणी त्रास देतात .....
आठवणी त्रास देतात .....